महाराष्ट्र
-
दुर्दैवी घटना; आईसह दोन मुलींचा तलावात बुडून मृत्यू.
मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील घटना. टीम विजयदिप न्यूज. मंगळवेढा तालुक्यामधील तळसंगी येथील तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईसह दोन मुलींचा…
Read More » -
अखेर करमाळा तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला यश;
धवलसिंह मोहिते-पाटलांच्या गोळीने घेतला बिबट्याचा वेध. टीम विजयदिप न्यूज. मागील कांही दिवसांपासून करमाळा तालुक्यातील अनेक गावात धुमाकूळ घालत असलेल्या…
Read More » -
करमाळा तालुक्याचे सुपुत्र वनक्षेत्रपाल प्रशांत देशमुख यांना राज्यस्तरीय सुवर्णपद.
कांदळवन स्वच्छता मोहिमेची लिम्का बुक मध्ये नोंद. टीम विजयदिप न्यूज. करमाळा तालुक्यातील वांगी नं.१ चे सुपुत्र प्रशांत शशिकांतराव देशमुख…
Read More » -
राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले.
१५ जानेवारीला मतदान, तर १८ जानेवारीला मतमोजणी. टीम विजयदिप न्यूज. राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असुन अचानकच…
Read More » -
लग्नमंडपात नवरा-नवरीचे अनोख्या पद्धतीने आगमन.
वावर हाय! तर पावर हाय! विजयदिप न्यूज. लग्नविधीची सर्व तयारी करून नवरा-नवरीस लग्नमंडपात आणण्याचे निमंत्रण दिले. आणि नवरा-नवरीचे लग्न मंडपात आगमन…
Read More » -
कोयना धरणावरती मिळाला तब्बल ९ फुटाचा अजगर.
सर्पमित्र विकास माने व त्यांचे सहकारी अश्वजित जाधव यांनी अजगराला काढले व्यवस्थित बाहेर. विजयदिप न्यूज. कोयना धरणाची पाणी पातळी…
Read More » -
वेळापूर अपघातात तीन जण ठार.
एक जागीच ठार तर दोन उपचारादरम्यान. विजयदिप न्यूज. वेळापूर (ता.माळशिरस) येथे श्री.संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरती पनासे वस्ती उघडेवाडी…
Read More » -
शिक्षकांचे प्रश्न विधीमंडळाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी संधी द्यावी- सर्जेराव जाधव.
कोणाचेही सरकार असो शासनाने शिक्षकांच्या समस्यांकडे आत्तापर्यंत दुर्लक्षच केले गेले. विजयदिप न्यूज. कोणाचेही सरकार असो शासनाने शिक्षकांच्या समस्यांकडे आत्तापर्यंत दुर्लक्षच केले…
Read More » -
गोर-गरिबांचा कैवारी आ.भारतनाना भालके यांचे निधन.
लाल मातीतला आणि राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील एक झंझावात अखेर शांत झाला. विजयदीप न्यूज. लाल मातीतला आणि राजकीय, सामाजिक,…
Read More » -
माझ्या शेतकर्यांच्या शेतात समृद्धि नांदू दे. – उपमुख्यमंत्री अजित पवार.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री.विठ्ठलाच्या चरणी साकडे. विजयदिप न्यूज. राज्यातील शेतकरी यंदाच्या वर्षी अतिवृष्टीने संकटात आला आहे या शेतकऱ्यांच्या…
Read More »