महाराष्ट्र

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले.

१५ जानेवारीला मतदान, तर १८ जानेवारीला मतमोजणी.

टीम विजयदिप न्यूज.

राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असुन अचानकच निवडणुक आयोगाने निवडणुक कार्यक्रम जाहिर केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे.
आज शुक्रवारी निवडणुक आयोगाने राज्यातील एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर केला असुन या कार्यक्रमामुळे या निवडणुकीत इच्छुक असलेल्या उमेदवारात एकच खळबळ उडाली आहे.

प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!