इतर

वीर मधून नीरा नदीत सोडलेला विसर्ग कमी केला.

टिम विजयदिप न्यूज.

नीरा खोर्‍यातील गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असून नीरा नदीत वीर धरनामधून सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी जास्त केला जात आहे. आज स.६ वा. वीर धरनामधून नीरा नदीत ५ हजार ३०९ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

माळशिरस, पंढरपूर, सांगोला, खंडाळा, फलटण,  पुरंदर, बारामती व इंदापूर या  तालुक्यातील शेती बरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाचे असलेल्या नीरा खोर्‍यातील गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर या सर्व धरणात मिळून एकूण पाणीसाठा ३८.२८ टीएमसी एवढा झाला असून या सर्व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील २४ फक्त ९७ मी.मी पावसाची नोंद झालेली आहे.

गुंजवणी, भाटघर, नीरा-देवघर व वीर धरणाची आकडेवारी खालील प्रमाणे.

मंगळवार दि.२७ जुलै रोजी स.६ वा.

धरणाचे नावउपयुक्त साठा (टीएमसी)टक्केवारी२४ तासातील पाऊस मिमी
गुंजवणी३.३२९०.०३४४
भाटघर१५.३५६५.३११७
निरा देवघर१०.६४९०.६९४०
वीर८.९७९५.३५००

भीमा व नीरा खोर्‍यातील धरणातील पाणीसाठा दर्शविणारा तक्ता

दि.२७ जुलै २०२१ स.६ वा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!